शिवनामाचा उपाय


 
शिवनामाचा उपाय 

बिले लहानपणी दिसायला फार छान आणि गोंडस दिसायचा. त्यांच्या नटखट लीला पाहिल्या की माता पिता यांना खूप आनंद व्हायचा.
कधी दंगा कर, मस्ती कर, नको त्या उचापती कर, घरात पसारा घाल,एखादी वस्तू मुद्दाम लपवून ठेव,सर्वांची फजिती कर व टाळ्या वाजवून त्या व्यक्तीला खिजवायचे अशा अनेक बारीक-सारीक खोड्या करून बिले सर्वांनाच नको नकोसे करून सोडायचा.
त्या नटखट कृष्णकन्हैयाने नंद यशोदेला गोकुळात किती नको नको केले असेल.याचा अनुभव कलियुगात बिलेच्या खोड्यामधून येथे त्यांच्या माता-पित्यांना येत होता.
बिलेची आणखी एक गोष्ट त्यांच्या आईला खूप त्रास द्यायची.ती म्हणजे त्यांचा रागीट स्वभाव.बंर छोट्या बिलेला रागवायला,चिडायला, घरात गोंधळ घालायला,कोणतीही छोटासं कारण पुरत असे.
एकदा आई अशीच त्यांच्या खोड्या रागाला पाहून फार चिडली आणि ती त्याला मारत असतानाच.
एक साधु दारी आला त्यांनी विचारले आई असं लेकराला का मारतेय. काय करू साधुमहाराज आहो एकदा का हा पोर रागवला.चिडला संतापला म्हणजे अगदी काहीही करतो. हो किती समजून समजूत घाला याला कोणतीही गोष्ट पटत नाही खरंच याच्या या संतापाला तांडवनृत्य त्याला काय कसा आवर घालावा हेच कळत नाही.आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. देवी साधू महाराजांना होणार आहे ना त्याचा आवडता येणार आहे उपाय आहेतो बिले च्या आईने विचारले हे बघ बाई महापौर रागवला चिडला किंवा संतापला ना म्हणजे एक करत जा त्याच्या डोक्यावर शिव म्हणून थंड पाण्याची धार धरत जा .लगेच शांत होत जाईल इतका सांगून पुढे आलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला.
आई त्या दिवसापासून माता भुवनेश्वरी देवी हा उपाय करू लागल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरोखर या उपायाने पोर शांत होऊ लागला शिवाचे नाव कानी पडले की काही वेळातच इतका शांत गंभीर व्हायचा की थोड्या वेळापूर्वी त्याने घर डोक्यावर घेतले होते ही गोष्ट सांगूनही कोणाला खरी वाटायची नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या